जळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा…
नायगांव – दि.२७ रोजी जळगाव येथे जी.एस. ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक मागण्यांसाठी आदिवासी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चात सहभागी होण्यासाठी नायगाव येथून प्रथम आलेले आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच चे कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी फकीरा दगडू तडवी, युसुफ इसा तडवी, फकीरा सुभान तडवी, कलिंदर इमाम, अय्युब नबाब, राजु चांदखाँ, बादल साहेबु, रोशन हुसेन, उस्मान ईस्माइल, आरिफ अरमान, मेहरबान बिसमिल्ला, आशिफ दिलीप, रुबाब बाबु, हासन नजिर, आरिफ सलिम, आकाश मेहरबान, इतके नागरीक उपस्थित होते