जळगाव

जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा…

 नायगांव – दि.२७ रोजी जळगाव येथे जी.एस. ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक मागण्यांसाठी आदिवासी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चात सहभागी होण्यासाठी नायगाव येथून प्रथम आलेले आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच चे कार्यकर्ते सहभागी झाले.

यावेळी फकीरा दगडू तडवी, युसुफ इसा तडवी, फकीरा सुभान तडवी, कलिंदर इमाम, अय्युब नबाब, राजु चांदखाँ, बादल साहेबु, रोशन हुसेन, उस्मान ईस्माइल, आरिफ अरमान, मेहरबान बिसमिल्ला, आशिफ दिलीप, रुबाब बाबु, हासन नजिर, आरिफ सलिम, आकाश मेहरबान, इतके नागरीक उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे