Yogesh Chaudhari
-
दहिगाव ग्रामपंचायत मधे सहा महिन्यात २ वेळा साहित्याची फेका- फेक..
यावल दि.२५ ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात ६ महिन्यात दोनदा साहित्याची फेका – फेक केल्याप्रकरणी…
Read More » -
आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी..
नवी दिल्ली – रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत…
Read More » -
यावल पं.स. माजी गटनेते शेखर पाटील यांना दहीगाव शिवारात बिबट्याचे दर्शन..
यावल दि.२४ (सुरेश पाटील) – यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांना बिबट्याने दर्शन…
Read More » -
यावल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अटी शर्ती गेल्या कचरा डेपोत..
यावल दि.२३ ( सुरेश पाटील )- यावल नगरपरिषदे मार्फत यावल शहरातील ओला व सुका घनकचरा संकलन करून त्या घनकचऱ्याचे विलगीकरण…
Read More » -
यावल तहसिल कार्यालयातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाई पोटी रूपये 50 लाखाचा धनादेश – तब्बल 7 वर्षानी न्याय
जळगाव – पन्नास लाखांचा धनादेश देतांना श्री राम जनरल इन्शुरन्स कंपनी चे विमा अधिकारी तथा जळगाव जिल्हा वकील संगाचे…
Read More » -
जिजाऊ ब्रिगेड,अमळनेर तालुकाध्यक्षपदी शिवमती वैशाली शेवाळे यांची निवड..
अमळनेर ( प्रतिनिधी) – मराठा सेवा संघ अमळनेर च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ…
Read More » -
रस्त्यावर उभ्या ट्रक मधून रात्रीच्या वेळी डीझेल चोरणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी केले जेरबंद..
जळगाव: शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी यावल तालुक्यातून अटक केली आहे.…
Read More » -
25 हजारांची लाच भोवली : ग्राम विकास अधिकारी ACB च्या जाळ्यात..
धरणगाव – खर्दे बुद्रुक येथील ग्राम विकास अधिकाऱ्यास 25 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून…
Read More » -
शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ रिव्हर्स ट्रकच्या धडकेत तीन रिक्षा व पाच दुचाकींचा चुराडा..
जळगाव – सिमेंटने भरलेला लोडेड ट्रक शिवाजीनगर पुलावरून रिव्हर्स येऊन रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या तीन रिक्षा आणि पाच मोटारसायकली दाबल्या गेले.…
Read More » -
अमळनेर येथे होणाऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न..
जळगांव – ३० व ३१ मार्च २०२५ रोजी अमळनेर येथे अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण…
Read More »